
कोल इंडियाकडून होणाऱ्या गैरव्यवस्थापनामुळे राज्यात वीज कपात करण्याची वेळ असल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

कोल इंडियाकडून होणाऱ्या गैरव्यवस्थापनामुळे राज्यात वीज कपात करण्याची वेळ असल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहराच्या विविध भागातून लहान-मोठय़ा अशा शंभरपेक्षा अधिक मिरवणुका निघणार आहेत.

औरंगाबाद शहराभोवती असणाऱ्या प्रमुख तीन रस्त्यांसाठी तीन हजार १०५ कोटी रुपयांची तरतूद करून औरंगाबाद-पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय…

वैद्यनाथ साखर कारखान्यांची अवस्था काय झाली आहे, असा सवाल करत साखर कारखाना चालविणे सोपे काम नाही.

वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचे संकट पावसाळा संपेपर्यंत म्हणजे पुढील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहण्याचे संकेत आहेत.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं.

मद्य उत्पादक कंपन्यांचे परवाना नूतनीकरण शुल्क १३.९ टक्क्यांहून २१ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांच्या आधारे आणि सुरक्षारक्षकच भक्षक होण्यासारखी दुर्मीळ घटना म्हणून नोंद घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिभूषण…

सौरऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या सौरपटलाचा वस्तू व सेवा कर पाच टक्क्यांहून १२ टक्क्यांवर नेल्यानंतर आता पाच टक्क्यांवरील सीमा शुल्क केंद्र सरकारने…

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची सकाळी सव्वाआकराच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर गोळया घालून हत्या केली.

दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीच्या कामात औरंगाबाद विभागात कमालीचे शैथिल्य असून अनेक शाळा तसेच महाविद्यालयातून उत्तरपत्रिका तपासून वेळेत दिल्या…

स्टीलचे भाव वाढल्याने योजनेच्या मूळ रकमेत ३० टक्के वाढ मिळावी, असा कंत्राटदाराचा प्रस्ताव बुधवारी पाणी पुरवठा विभागाने स्वीकारला.