
घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच, पण उत्सवीही आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यादरम्यान केली.

घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच, पण उत्सवीही आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यादरम्यान केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावात अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी केली.

“एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे.”, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

“आसूड केवळ हातात घेऊन फिरू नका योग्यवेळी त्याचा वापरही करा.”, असंही म्हणाले

आमदार फोडण्यासाठी तुम्ही खोके दिले. शेतकऱ्यांना एक पेटी तरी द्या, असे खैरे म्हणाले आहेत.

येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध विस्तारीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटींपैकी केवळ १२० कोटींचीच देण्याची हमी देत…

किशनचंद तनवाणी यांनीही महापालिका निवडणुकीसाठी अधिक जोमाने काम करू, असे ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांचा राजकीय साधन म्हणून सध्या जोरात उपयोग सुरू आहे.

लातूर येथे येत्या काळात वंदे-भारत रेल्वे गाडय़ांचे उत्पादन हाती घेतले जाणार आहे. हे काम येत्या १४ ते १६ महिन्यांत सुरू…

Aurangabd University : औरंगाबाद विद्यापीठात युवक महोत्सवादरम्यान वाद झाला आहे.

Imtiyaz Jaleel : संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यावर खासदार जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बँकांमधील घोटाळय़ावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पूर्वीच्या सरकारवरही अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.