
२०१४ पासून डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अखेरीस गारपिटीच्या तडाख्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे.

२०१४ पासून डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अखेरीस गारपिटीच्या तडाख्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे.

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले.

एक कोटी संख्येत पाठविलेल्या या प्रतिमा केवळ उपक्रम नाही, तर लोकांच्या आयुष्यात पंतप्रधानांमुळे झालेल्या बदलांचा परिपाक असल्याचे मत या वेळी…

शिवसेना व रा. स्व. संघातील मंडळी गेली अनेक वर्षे शहराला ‘ संभाजीनगर’ असेच संबोधत.

योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर स्वप्रतिमा काढण्याचा विशेष कार्यक्रम भाजपाच्या वतीने सोमवारी औरंगाबाद…

केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

उपायुक्त अपर्णा थिटे यांनी या संदर्भतील तक्रार गुरुवारी दिल्यानंतर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

खासदार श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा दावा संजय राऊतांनी केला होता.

मागील चार दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रकरणातील १८ शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंतरिम दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य सर्व सरळ सेवा भरतीच्या परीक्षांचे शुल्क आता सरसकटपणे एक हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनाने…

टॅबची वितरण प्रक्रिया रखडण्यामागचे कारण ओबीसी विकास तथा सहकारमंत्री अतुल सावे यांच्या या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या वाढदिवसाशी जोडले जात असून…