
एका रेडय़ाची तक्रार थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली.

एका रेडय़ाची तक्रार थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धीर देतानाच आर्थिक मदत करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला आहे.

चुकीची माहिती भरणाऱ्या मुख्याध्यापक-शिक्षकांना तुरुंगात टाकतो

राजकारण्यांविरुद्ध टीका देशद्रोह ठरविण्याबाबत राज्य सरकारने काढलेले पत्रक हे लोकशाहीने प्रदान केलेल्या अधिकाराची मुस्कटदाबी आहे.

११३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

जलयुक्त शिवार योजनेच्या पावलावर पाऊल ठेवत मराठवाडय़ात शिवजलक्रांती योजना सुरू करण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू झाल्या आहेत.

लातूरकरांना महिन्यातून एकदाच पाणी दिले जाणार आहे.

आदर्श संसद योजनेच्या धर्तीवर राज्यात सर्वत्र आदर्श आमदार गाव योजना सुरू करण्यात आली ती मुळात एका पत्रावर.

औरंगाबाद शहरात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तो आता परततोय, अशीच चिन्हे दिसू लागली आहेत.

ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांनी ‘आश्वासने नकोत कर्जमाफीचे बोला’ अशी घोषणाबाजी केली.

खासदार निधीतून गावाला १० लाख रुपये निधी व इतर गावकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही देऊन ग्रामस्थांचे मतपरिवर्तन केल्यानंतर…

पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी भागातील साखर कारखाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा असली, तरी राज्य सरकारच्या पातळीवर या बाबत अजून कसलाही निर्णय झाला…