चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिमेकडील धरण भागात संततधार वृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये…
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिमेकडील धरण भागात संततधार वृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये…
नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाचे लक्ष लागलेले भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असून, हवामानात अनपेक्षित बदल न झाल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात कोणत्याही…
सेनापती बापट पतसंस्थेस कर्जवसुलीसाठी दिलेल्या धनादेशाचा न वटल्याने सांगवीसूर्यच्या सरपंच सीताबाई रामदास रासकर यांना पारनेर न्यायालयाने बुधवारी एक वर्षाची कैद…
कोल्हापूर ते सांगली या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारक व…
राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात चार दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले. आज दिवसभर झिमझिम पाऊस पडत होता. दरम्यान मुळा व…
पाटण तालुक्यातील मस्करवाडीच्या नाईकपेरा शिवारातील शेतात काम करणाऱ्या रामचंद्र श्रीपती माने (वय २८) या तरुण शेतकऱ्यांवर डझनभर रानडुकरांच्या कळपाने अचानक…
पैशासाठी मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या खटल्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा…
धोकादायक परीख पुलाला पर्यायी पुल बांधण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनतापक्षाच्या वतीने रेल्वे स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली.
लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त यंदा सोलापुरात विविध मंडळांनी येत्या १ ते ४ ऑगस्टपर्यंत विविध भरगच्च…
सातारा जिल्ह्य़ातील पावसाळी हवामानामुळे स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण आहे. फलटण, खटाव, पाटण, माण, महाबळेश्वर, वाई तालुक्यात…
राज्यात वेगळेपण आणि कमालीच्या यशस्वी ठरलेल्या महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकापदी निवड झाली आहे. केंद्राचे प्रकल्प…
संग्रामनगर (ता. माळशिरस) येथील काही देशी, गायी, म्हशी, गाढव आदी मुक्या प्राण्यांवर अॅसिड फेकल्याने या भागात तीव्र संताप व्यक्त होत…