scorecardresearch

admin

‘काँग्रेस तीनआकडी संख्याही गाठू शकणार नाही’

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीनआकडी संख्याही गाठता येणार नाही. प्रत्येक जण विश्वासाने सांगतो, की काँग्रेसचे सरकार पडणार. कारण त्यांनी केलेले…

राष्ट्रपतींच्या हस्ते विद्या बालन, कमल हसन यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात आज(सोमवारी) बॉलीवूड कलाकार विद्या बालन आणि कमल यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अमित देशमुखांच्या नेतृत्वाची कसोटी

विलासरावांच्या पश्चात होत असलेल्या निवडणुकीत विलासरावांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी आपल्या हाती सर्व सूत्रे घेतली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत…

नरेंद्र मोदी यांची सोलापुरात धावती भेट

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे रविवारी दुपारी नांदेडहून विजापूरकडे विमानाने जाताना सोलापूरच्या विमानतळावर दहा मिनिटे थांबले.

शस्त्रधारकांची स्फूर्ती पोलिसांची डोकेदुखी!

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शस्त्रधारकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात आपले शस्त्र जमा करावे, अशी नोटीस देण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे दीडशे शस्त्रधारकांनी पोलीस…

मेटे यांना पुन्हा राष्ट्रवादीत थारा मिळणार नाही- आर. आर. पाटील

विनायक मेटे हे राष्ट्रवादीच्या ताकदीवर मोठे झाले. परंतु त्यांची स्वत:ची महत्त्वाकांक्षी वाढली. या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेमुळेच त्यांनी राष्ट्रवादी सोडून महायुतीशी घरोबा…

भाजपकडून ५६ ‘आयारामां’ना उमेदवारी

पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही उमेदवारी न मिळालेले ‘जसवंत सिंह’ भाजपत एकटेच नसून आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या ‘नाराजां’ची संख्या…

आम्हाला पुरावे हवेत

गेल्या तीन आठवडय़ांपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या बोइंग विमानाच्या शोधासाठी कसून प्रयत्न सुरू असून अद्यापि कोणतेही ठोस धागेदोरे तपास यंत्रणांच्या…

पाच मतदारसंघांना नक्षलवाद्यांचा धोका

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीसह देशातील पाच लोकसभा मतदारसंघात हिंसाचार व घातपात घडवून आणण्याची योजना नक्षलवाद्यांनी आखली आहे.

शेतक-यांची माथी भडकावून विकासाचे प्रश्न सुटत नसतात

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी विकासासाठी कटिबद्ध असून त्यामुळेच राज्याचा व देशाचा विकास झाला आहे. शिवराळ भाषा वापरून व शेतक-यांची माथी…

आगीत होरपळून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

एका कापड दुकानासह घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना परतवाडा येथे रविवारी पहाटे…

लोकसत्ता विशेष