सर्व बारा राशींचे भविष्य
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
इतर मागासवर्गीय समाजातील आणि शेतकरी कुटुंबातील ते असून त्यांचे आजोबा बैलगाडा मालक होते
निवडणुकांमध्ये जातीचे मुद्दे उपस्थित करणे हे चुकीचे असून अशा मुद्द्यांमुळे मतदानामध्ये काही फरक पडेल असं वाटतं नाही, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयीन…
हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, मोठ्या प्रमाणावर इथे जंगल परिसर असल्यानेच मतदान केंद्रावर साप निघाला असावा, असे सुत्रांकडून कळते.
आपल्या शरीराला सुदृढ बनवण्यासाठी जसा व्यायाम असतो तसाच आपल्या मनाला सुदृढ करण्यासाठीही व्यायामाची गरज असते, हा व्यायाम म्हणजेच ‘विपश्यना’ होय.
भारतीय संविधानाच्या कलम १९ (१) अ नुसार, राष्ट्रध्वज फडकावणे हा नागरिकांच्या महत्वाच्या अधिकारांपैकी एक आहे.
आंबेडकरी जनतेतील उच्चशिक्षित तरुण बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका’, ‘संघटित व्हा’ आणि ‘संघर्ष करा’ या त्रिसुत्रीचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष अवलंब करीत आहेत.