त्र्यं. शं. शेजवलकर यांनी ‘रियासत’कार सरदेसाई यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत राजवाड्यांच्या विवेचनावर कडाडून टीका केली, हे जरी खरे असले, तरी…
त्र्यं. शं. शेजवलकर यांनी ‘रियासत’कार सरदेसाई यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत राजवाड्यांच्या विवेचनावर कडाडून टीका केली, हे जरी खरे असले, तरी…
शेजवलकर हेसुद्धा राजवाड्यांप्रमाणेच, किंबहुना भूगोलाची इतिहासाशी सांगड घालून दाखवण्याबाबत राजवाड्यांच्याही चार पावले पुढची मजल मारणारे थोर इतिहासकार होते…
पानिपत युद्धाच्या द्विशताब्दी स्मृतिवर्षानिमित्ताने पंजाब विद्यापीठातर्फे प्रा. हरी राम गुप्ता यांनी लिहिलेला ‘मराठाज ॲण्ड पानिपत’ हा ग्रंथ प्रकाशित झाला, तर…
राजवाडे यांनी साधनसंग्रहाच्या पहिल्या खंडाला जी पल्लेदार, विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली, तिचा समकालीनांवर मोठा प्रभाव पडला.
ऐतिहासिक साधनांच्या पहिल्या खंडाची प्रस्तावना संपवण्यापूर्वी वि. का. राजवाडे यांनी संक्षेपाने का होईना, ज्या अनेक मुद्द्यांबद्दल भाष्य केले होते, त्यांतला…
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने शोधताना पानिपतच्या मोहिमेतील अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. गोविंदपंत बुंदेल्याची कुचराई आणि…
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात राष्ट्रीयत्वाची आधुनिक कल्पना का रुजली नव्हती, याचे विश्लेषण इतिहासकार राजवाड्यांनी केले आहे.
इतिहासतज्ज्ञ वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या पराभवाची मीमांसा करताना त्यांच्या संस्कृतीतील उणिवांवर बोट ठेवले आहे. मुद्रणकला, भौगोलिक ज्ञान आणि तांत्रिक…
इतिहासकार राजवाड्यांनी गिलज्यांच्या धिप्पाडपणाचा बागुलबुवा खोडून काढत मराठ्यांच्या काटकपणाचे आणि सीझरच्या रोमन सैनिकांशी केलेल्या तुलनेचे धारदार विवेचन केले आहे.
तो पत्रव्यवहार मिळवण्यासाठी कुणी काय केले पाहिजे, याचा सल्लाही देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘इनाम कमिशनच्या वेळी महाराष्ट्रातील बहुतेक गावांची दफ्तरे इंग्रज…
अबदालीच्या डावपेचांबाबत राजवाड्यांनी वापरलेले ‘फेबियन’ हे विशेषण त्यांचा इतिहासाचा, विशेषत: युद्धशास्त्राचा व्यासंग दर्शवणारे होते.
‘१५ नोव्हेंबरनंतर दिल्लीकडून मिळणारी रसद दिवसेंदिवस कमी कमी होत गेल्यामुळे मराठी सैन्याची त्यानंतर आस्ते आस्ते उपासमार होऊ लागली, तरीही सदाशिवभाऊची…