तक्रार करण्यासाठी कोणीही नागरिक पुढे येत नसल्याने पोलिसांना गस्तीमध्ये वाढ करावी लागली आहे.
तक्रार करण्यासाठी कोणीही नागरिक पुढे येत नसल्याने पोलिसांना गस्तीमध्ये वाढ करावी लागली आहे.
क्रेडिट कार्डाविषयीच्या गुन्ह्य़ांमध्ये २० पटींनी वाढ झाल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कबूल केले.
गर्दीत, सार्वजनिक वाहनांत प्रवास करताना खिसेकापू, चोरटय़ांकडून नागरिकांच्या भ्रमणध्वनीची चोरी होते.
झोपडय़ांमुळे परिसरातील गुन्हेगारीच्या घटनाही वाढल्या आहेत.
मुंबईतील कंत्राटदारांनी हा नियम न पाळता रस्ते बांधल्याचे उघड झाल्यानंतर हा संपूर्ण घोटाळा उजेडात आला.
मोबाइल गेमचे संभाव्य धोके पाहून मुंबई पोलिसांनीही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
कुठल्याही क्लिष्ट गुन्ह्य़ाची उकल करण्यात निष्णात असलेले दल म्हणून जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे.
सर्व पोलीस ठाण्यांना महिन्याकाठी या योजनेच्या उपयुक्ततेचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये तसेच घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी
ईद नातेवाईकांबरोबर साजरी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम बांधव दक्षिण मुंबईत येताना दिसतात.
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत त्यांच्याकडून १०० रुपयांचा दंड वसूल करते.
मुंबईतील अमली पदार्थाचा व्यापाराचा माग ब्रिटिशकाळापर्यंत जातो.