एकेक पात्र म्हणजे जणू वटवृक्ष असावा, अशा असंख्य पात्रांचा समुच्चय असलेलं महाभारत विदुषी दुर्गा भागवत यांनी नव्या दृष्टीनं उकलून पाहिलं.
एकेक पात्र म्हणजे जणू वटवृक्ष असावा, अशा असंख्य पात्रांचा समुच्चय असलेलं महाभारत विदुषी दुर्गा भागवत यांनी नव्या दृष्टीनं उकलून पाहिलं.
अॅलिस वॉकर यांची ‘कलर पर्पल’ ही प्रचंड गाजलेली, नावाजलेली कादंबरी, साधी सोपी कथा असलेली. त्यामागचा अर्थ मात्र घनगर्द. या कादंबरीचा…
नवनीता देव – सेन.. बंगाली साहित्यातलं एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. कविता हा त्यांचा आत्मीय जिव्हाळ्याचा प्रांत.
आपल्या रसिकतेचा दर्जा वाढवत नेण्याच्या अनंत संधी त्यांनी आपल्या काव्यातून निर्माण केल्या.
काहीशी कोरडी, रूक्ष अशी त्यांची शैली. सांकेतिक हळवी नाही आणि फसवी अलंकारिकही नाही.
१९३० साली अण्णांचा जन्म झाला आणि १९३५ च्या मध्यात त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले.
कवितेच्या रंगमंचावर बोरकरांच्याच पूर्वप्रतिष्ठित कवितेचा प्रभाव घेऊन पाडगांवकर आले.