या लेखात चर्चिला गेलेला मुंबईमधली वाहतूक कोंडी हा प्रश्न खरेतर फक्त मुंबईपुरता नाहीच. तो देशातल्या सगळयाच लहानमोठया शहरांपुढचा प्रश्न आहे.
या लेखात चर्चिला गेलेला मुंबईमधली वाहतूक कोंडी हा प्रश्न खरेतर फक्त मुंबईपुरता नाहीच. तो देशातल्या सगळयाच लहानमोठया शहरांपुढचा प्रश्न आहे.
महामार्गांवर मोटारगाड्यांच्या कोंडीची चिंता आपण करतो, टोलवसुलीबाबत शंका घेतो, इंधन महाग म्हणतो तरीही ‘बसच्याच खर्चात कारने प्रवास’ करण्याचा पर्याय काही…
रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहन उभे करण्यासाठी किमान १७५ चौरस फूट जागा लागते. मुंबईत अशा लाखो वाहनांसाठी जागा असते, पण ३५०…
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या आठ तासांत कापता येईल, अशी जोरदार जाहिरातबाजी केली जात असली, तरीही ही…
मुंबई ते अहमदाबाद (गांधीनगर) हे ५२५ किलोमीटरचे अंतर पाच तास २० मिनिटांत पार करणारी, म्हणजे ताशी किमान १०० कि.मी.च्या वेगाने…
रस्त्यावरून चालणे ही भारतात रस्त्याच्या ‘खऱ्या राजा’साठी अडथळ्यांची शर्यतच असते…
बेस्ट तीन हजार ६७५ कोटी रुपये खर्च करून विजेवर चालणाऱ्या दोन हजार १०० बस मुंबईत आणणार आहे.