भूदान म्हणजे गंगा आणि ग्रामदान म्हणजे सागर -विनोबा भूदान म्हटले की पोचमपल्ली आणि रामचंद्र रेड्डी यांची आठवण होते.
भूदान म्हणजे गंगा आणि ग्रामदान म्हणजे सागर -विनोबा भूदान म्हटले की पोचमपल्ली आणि रामचंद्र रेड्डी यांची आठवण होते.
भूदान यज्ञाचा अस्सल दस्तावेज म्हणून भूदान गंगा या पुस्तक-मालेचा उल्लेख अटळ आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पदयात्रेचा आढावा घेणारे चार भाग ‘महाराष्ट्रात…
ही उत्तर प्रदेशातील गोष्ट आहे. एका गावात रामचरण नावाचे एक अंध गृहस्थ रात्रीच्या वेळी विनोबांचे दर्शन घ्यायला आले.
‘मी रिकाम्या हाताने या देशात आलो आहे आणि रिकाम्या हातानेच परतेन. पण पाकिस्तानात भूदानाचे कार्य सुरू झाले, तर लाखो लोकांचे…
रामनामावर बापूंच्या चिंतनाला विनोबांनी प्रस्तावना लिहिली. ती, ‘रामनाम- एक चिंतन’ या नावाने प्रसिद्ध आहे.
महाकाव्यांच्या संदर्भात आपण बरेचदा एकसाची समजूत करून घेतो. म्हणजे बंधुप्रेम म्हटले की रामायण आठवते आणि बंधुवैर म्हटले की महाभारत.
भौगोलिकदृष्टय़ा हे विश्व लहान असले तरी त्याचा आध्यात्मिक आकार विशाल आणि प्रभाव अविनाशी आहे.
विनोबांनी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक असावे यासाठी प्रयत्न केले होते.
भूदान हा एका देशासाठीचा विचार नाही, तो सर्व देशांसाठी आहे आणि विशेषत: आशिया खंडासाठी आहे.
केरळमधून धाडलेल्या एका पत्रात त्यांनी नोंदवले की ‘काही वेळा दिवसाच्या शेवटी दानाच्या समोर शून्य लिहावे लागते.
विनोबा जमीनदारांना स्वामित्व विसर्जनाची दीक्षा देत होते. मोठय़ा जमीनदारांनी दिलेली किरकोळ जमीन ते नाकारत.
आरंभ ‘सबहि भूमी गोपाल की’पासून करायला हवा. जमिनीवर मालकी कृष्ण परमात्म्याची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून ती जमीन कसणाऱ्याची.