शिंदे-चव्हाण यांच्या मधील स्थानिक सुंदोपसुंदी कायम राहिली तर ठाणे जिल्ह्यातील आगामी पालिका निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल हा विचार करुन उपमुख्यमंत्री…
शिंदे-चव्हाण यांच्या मधील स्थानिक सुंदोपसुंदी कायम राहिली तर ठाणे जिल्ह्यातील आगामी पालिका निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल हा विचार करुन उपमुख्यमंत्री…
मागील २५ वर्षांपासून उल्हासनगरमधील ठरावीक रस्ते ठेकेदार, मध्यस्थ आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीने डोंबिवलीच्या रस्त्यांना भगदाडे पाडली आहेत.
आगामी निवडणुकीतील सत्ताकारणात आपली गाडी रूळावरून घसरू नये यासाठी मनसेच्या इंजिनला उत्तर भारतीय मतपेढीचे डबे जोडण्यात येत असल्याची चर्चा सुरू…
दिवाळी तोंडावर आली तरी ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील बहुतांशी शिधावाटप दुकानांमध्ये मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट पोहचली नसल्याने दुर्बल घटकांमधील नागरिकांमध्ये…
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्राची गंभीर दखल घेऊन याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
आवश्यक कागदपत्रे समाधानकारकरित्या विकासक, कुलमुखत्यारधारक पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांकडे सादर करू न शकल्याने ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी राजकल्प संकुलातील चारही इमारती…
पालिकेत सध्या आलबेल असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही असा गैरसमज पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचा झाला आहे.
शहरातील खड्डे, कोंडी, अस्वच्छता यासारख्या अनागोंदीला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भाजपलाही जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे यासंबंधीची अस्वस्थता भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी…
‘एमएसआरडीसी’ने बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
२० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राचे करायचे काय शेतकऱ्यांसमोर प्रश्न
एकाच सोसायटीत १५ विद्युत मोटारी खरेदी करणारी कल्याण परिसरातील ही एकमेव सोसायटी आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून मिळालेल्या ३५० कोटींमधून ‘स्कायवॉक तोडा आणि पूल बांधा’ असा स्मार्ट विकास केला गेला…