घरोघऱी कुपनलिका, सार्वजनिक विहिरी असूनही शहरी, ग्रामीण भागात अलीकडे डिसेंबर नंतर पाणी टंचाईला सुरुवात होते.
घरोघऱी कुपनलिका, सार्वजनिक विहिरी असूनही शहरी, ग्रामीण भागात अलीकडे डिसेंबर नंतर पाणी टंचाईला सुरुवात होते.
दोन महिन्यांपूर्वी कळवा येथे झालेल्या एका भाजप मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलेल असे विधान…
ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांच्या संकल्पनेतून साकारलाय देखावा
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवल्याने राज्यातील सत्ताबदलानंतरही…
बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी पुरोहित पुजेसाठी मिळावेत म्हणून गणेश भक्तांची धावपळ सुरू आहे
कल्याण डोंबिवली पालिकेतून दोन महिन्यापूर्वी उपायुक्त कोकरे यांची लातुर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका प्रशासन विभागात सह आयुक्त म्हणून बदली झाली…
पावसाळय़ाच्या दिवसांत डोंगरखोऱ्यांत उगवणाऱ्या रानभाज्यांना शहरी भागांतूनही मागणी वाढू लागली आहे.
जुलै महिन्यात ३० दिवस हा तपासणी मोहिमेचा उपक्रम ‘आरटीओ’कडून सुरू होता. या तपासणीत एकूण ३५० रिक्षा चालकांच्या रिक्षांची तपासणी करण्यात…
स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय केंद्र, राज्य सरकारने जाहीर केला.
भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडा वंदनासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चव्हाण यांची…
मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर कल्याण आणि पट्ट्यातील प्रवाशांना शीळ-कल्याण रस्त्याशिवाय फारसे पर्याय उपलब्ध नाहीत.
…अशी व्यूहरचना शिंदे-फडणवीस यांनी आखली आहे.