scorecardresearch

चैतन्य प्रेम

सुख-दु:ख किनारे

स्वामी स्वरूपानंद म्हणत की, ‘‘फूल उमललं की त्याचा सुगंध लपत नाही!’’ त्याप्रमाणेच निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा सुगंध लपला नाही.

शाश्वत अभ्यास

आज एका वैश्विक संकटाला सामोरं जाताना आपल्यातील आध्यात्मिक धारणेची फेरतपासणी प्रत्येक साधक करीत असेलच

जीवन-ध्येय

जीवनाला ध्येय असलंच पाहिजे. पण ध्येय नुसतं ठरून उपयोगाचं नाही. ते ध्येय योग्यही असलं पाहिजे.

जीवन विचार

सर्वसामान्य माणसांचं सोडा, जे थोडीबहुत साधना करीत होते त्यांच्यातही साधनेबद्दल सजगता आली आहे

अभक्ताची भक्ती

भौतिक संपत्तीच्या कामनेच्या जागी संतोष, निर्लिप्तता, निर्भयता या आध्यात्मिक संपत्तीची दिव्य कामना उत्पन्न होते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या