स्वामी स्वरूपानंद म्हणत की, ‘‘फूल उमललं की त्याचा सुगंध लपत नाही!’’ त्याप्रमाणेच निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा सुगंध लपला नाही.
स्वामी स्वरूपानंद म्हणत की, ‘‘फूल उमललं की त्याचा सुगंध लपत नाही!’’ त्याप्रमाणेच निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा सुगंध लपला नाही.
समुद्राची रौद्र लाट वेगानं उसळत किनाऱ्याकडे झेपावते, पण ती काही कायमची टिकत नाही.
जगण्याचं मोल फार फार अलौकिक आहे. ही सृष्टी विराट आणि अद्भुत आहे
आज एका वैश्विक संकटाला सामोरं जाताना आपल्यातील आध्यात्मिक धारणेची फेरतपासणी प्रत्येक साधक करीत असेलच
धारणा आणि प्रत्यक्ष आचरण अशा सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही पातळ्यांवर साधकाच्या जीवननिष्ठेचा कस लागत असतो.
जगण्याचा हेतू आनंदाची प्राप्ती हाच असेल, तर मग ज्या कृत्यांतून दु:खच निपजतं, ती कृत्यं माणूस करणारच नाही.
जीवनाला ध्येय असलंच पाहिजे. पण ध्येय नुसतं ठरून उपयोगाचं नाही. ते ध्येय योग्यही असलं पाहिजे.
सर्वसामान्य माणसांचं सोडा, जे थोडीबहुत साधना करीत होते त्यांच्यातही साधनेबद्दल सजगता आली आहे
मनाला त्रिगुणांच्या प्रभावातून सोडवणारा उपाय या दृष्टीनं आम्ही कधी मंत्रांकडे पाहिलंच नाही
भौतिक संपत्तीच्या कामनेच्या जागी संतोष, निर्लिप्तता, निर्भयता या आध्यात्मिक संपत्तीची दिव्य कामना उत्पन्न होते.
दृश्यातल्या पसाऱ्याचं मूळ ज्या अदृश्य, सूक्ष्म वासनेत असतं ती वासना जन्मोजन्मी नष्ट होत नाही.