संत, सत्पुरुषांची वचनं म्हणजे जणू जीवनसूत्रंच असतात. आपल्या मनाला ती अंतर्मुख करतात.
संत, सत्पुरुषांची वचनं म्हणजे जणू जीवनसूत्रंच असतात. आपल्या मनाला ती अंतर्मुख करतात.
आपला आपल्या मनाशी संवाद नाही त्यामुळे जीवनात विसंवाद आहे. बहिर्मुखतेचीच सवय जडली असल्यानं अंतर्मुख होणं साधतच नाही.
आपण मात्र शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो तसं मनाकडे देत नाही.
सध्याच्या रोगसंकटाच्या वातावरणात एक शब्द आत्यंतिक वापरला जात आहे, तो म्हणजे- ‘संसर्ग’!
या जीवसृष्टीत अनंत प्रकारचे पशुपक्षी आहेत. जलचर, भूचर आणि उभयचर प्राणी आहेत.
जन्माला आल्यापासून आपण अनेक गोष्टींना भीत असतो आणि अनेक गोष्टींबाबत निर्धास्तही असतो.
स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसाच्या मनातही जगताना अनेक टप्प्यांवर अनेक प्रश्न उमटतात.
देह हाच जगण्याचा आधार आहे. देह हाच सुख मिळवण्यासाठीच्या आणि दु:ख टाळण्यासाठीच्या उपायांकरिता महत्त्वाचं साधन आहे.
गाडीनं मुंबई विभागांची हद्द ओलांडली की पुढच्या विभागांवर त्या गाडीच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपोआप हस्तांतरित होणार होती
श्रीरामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला आणि त्यांचे शिष्य सैरभैर होत विखुरले.
‘मी आहे’ यावरच सगळी जाणीव केंद्रित करायला श्रीनिसर्गदत्त महाराज सांगतात.