एकनाथ महाराज एक फार सुंदर रूपक मांडतात. ते म्हणतात, ‘‘जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी।
एकनाथ महाराज एक फार सुंदर रूपक मांडतात. ते म्हणतात, ‘‘जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी।
माणूस म्हटला की, त्याला कर्म काही सुटत नाही. काहीही न करणं, हेसुद्धा कर्मच आहे!
अपूर्त वासनांच्या दु:खात मृत्यू आणि त्याच वासनांच्या पूर्तीच्या ओढीत जन्म, हेच ते चक्र!
जाग येताच स्वप्न भंग पावतं. त्या क्षणी स्वप्नात सत्य वाटत असलेल्या जगाचा खरेपणा संपतो.
माणूस नुसता ज्ञानी असून भागत नाही; तो अनासक्त, विरक्त आणि विचारीही असावा लागतो.
आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे आणि त्या आत्मशक्तीच्याच बळावर या देहात जीव नांदत आहे.
ही सृष्टी कशी उत्पन्न झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची परंपरा विज्ञानानं सातत्यानं विकसित केली आहे.
एवढंच नव्हे राजा, या एका भगवंतापासूनच समस्त महाभूतं निर्माण झाली.. हीच हरीची माया आहे.
सर्व विवेचन वाचून अनेक प्रश्न मनात घोंगावतात. अत्यंत संक्षेपानं त्यातल्या एक-दोन प्रश्नांचा विचार आता करू.
दयात कोणती आशा आहे? तर, देहबुद्धीतून प्रसवत असलेल्या अनंत इच्छांच्या पूर्तीचीच ती आशा आहे!
संसार म्हणजे काय? तर जो सतत सरत असतो तो. अर्थात, क्षणोक्षणी त्याचं रूप सतत बदलत असतं
माया प्रत्यक्षात नसताही कशी भासू लागते? एकनाथ महाराज एक मनोज्ञ रूपक योजतात.