स्वसंवेद्यपणा हा ईश्वराच्या ज्ञानाचा प्रधान गुण आहे, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे.’
स्वसंवेद्यपणा हा ईश्वराच्या ज्ञानाचा प्रधान गुण आहे, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे.’
एकदा बालकृष्ण यशोदेकडे लोण्यासाठी हट्ट करीत होता आणि यशोदा त्याला ते देत नव्हती.
गीतेत एका श्लोकात भगवंत म्हणतात, ‘‘भक्तांचे चार प्रकार आहेत, त्यातील जो ज्ञानी भक्त आहे ना, तो माझा आत्मा आहे.
निस्सीम भक्तांना देवांनी जसं संकटातून तारलं तसं आम्हालाही तारावं, ही अपेक्षा असते.
भक्ताच्या भावबळासमोर त्याचं बळच कमी पडतं! माउलीदेखील म्हणतात ना? ‘भावबळें आकळे येरवी ना कळे’!
मन तेच घडवू पाहातं, त्याचीच आस लावू पाहातं जे प्रारब्धाला हवं आहे!
अनेक भक्तांच्या चरित्रातही असे अनेक प्रसंग आहेत जे भक्तीप्रेमाचं दिव्य दर्शन घडवतात.
अनुकूल शब्दांनी सुख आणि प्रतिकूल शब्दांनी दु:ख अशा द्वैतात जन्मभर आम्ही अडकून आहोत.
आपल्याला आपलं नाव आई-वडिलांनी दिलेलं असतं. ते आपल्या या जन्मापुरतंच आहे,
सगळ्यांनी आनंदानं टाळ्या पिटल्या तेव्हा ब्रह्मदेवाचा कर्तेपणाचा अभिमानच गळून पडला.
तमोगुण हा मात्र प्रयत्नांपेक्षा कमी प्रयत्नांत किंवा प्रयत्न न करताच सुख मिळावं, वाटल्यास ते बळानं हिसकावून घ्यावं, ही प्रेरणा देतो
माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तर माणसाला जी जी सुखं उपभोगता येतात ती भोगली पाहिजेत.