जेव्हा जगाकडे सुखाची भीक मागणं संपलं, तेव्हा ना सुखाची आस उरली ना दु:खाची भीती.
जेव्हा जगाकडे सुखाची भीक मागणं संपलं, तेव्हा ना सुखाची आस उरली ना दु:खाची भीती.
चैतन्य प्रेम जो निरपेक्ष तोच खरा भक्त, हे आपण पाहिलं. आता त्याची आंतरिक घडण कशी असते, हे राजा जनकाला कवि…
विरक्त म्हणजे उदासीन. या जगातून सुख मिळवण्याच्या ओढीबद्दल तो उदासीन असतो!
ज्याला या चराचरातील भौतिक ओढींच्या पूर्तीची लेशमात्र अपेक्षा नाही, अशा निरपेक्षालाच ही परमप्राप्ती होते
पाण्यातली मासोळी बाहेर जमिनीवर पडली तर तडफडू लागते आणि पाण्यात टाकताच तडफड संपते.
‘मी’च्या भ्रामक सत्तेनं स्वतंत्र अस्तित्व जोपासू पाहतं, पण अखेरीस एकाच चैतन्य शक्तीत लयही पावतं
आईनं मारलं तरी ते आईलाच बिलगतं. उच्च-नीच, आप-पर ही जाणीवच त्याला नसते. त
कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे, तर तीदेखील योग्य रीतीने पार पाडणे हे कर्तव्यच आहे
जे अन्न परमात्मप्रेमाच्या भावनेत रांधलं जात असतं, ते सर्वाथानं सात्त्विक असतं.
अध्यात्माच्या मार्गावर येईपर्यंत परमार्थ काय, ते आपल्याला माहीत नव्हतं.