चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com जिथे भक्ती आणि विरक्ती या सहजपणे नांदत असतात तिथं पूर्णप्राप्ती दासीप्रमाणे राबत असते, असं कवि नारायण सांगतो.…
चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com जिथे भक्ती आणि विरक्ती या सहजपणे नांदत असतात तिथं पूर्णप्राप्ती दासीप्रमाणे राबत असते, असं कवि नारायण सांगतो.…
जागेपणातला त्याचा प्रत्येक क्षण हा त्या संशोधनासंबंधातील चिंतनातच सरत असतो.
शरीरशुद्धी करताना या शरीराच्या आधारावर ज्या परमतत्त्वाची साधना साध्य होते
दोरीला साप समजून घाबरून पळताना अडखळून पडला, पण जिला साप समजत होतो ती दोरी आहे,
‘मी केलं’ आणि ‘मी होतो म्हणून हे झालं’ असा भाव त्याच्यात कधीच नसतो.
आपण आवरण असलेली औषधाची गोळी घेतो. ती पोटात जाते तेव्हा त्या आवरणाचं विघटन होऊन जातं, पण औषध काम करू लागतं.
जेव्हा त्या संकुचितातून सुटण्याचा आणि व्यापक, शाश्वत तत्त्वाशी सुसंगत जगण्याचा अभ्यास सुरू होतो,
मनाच्या कल्पनांनीच चुकीचं चिंतन, चुकीचा विचार, चुकीची धारणा, चुकीचा निर्णय आणि चुकीची कृती घडते.
एका सद्गुरूवाचून आमच्यासाठी परब्रह्म अन्य नाहीच, असा ज्याचा मोठय़ा प्रेमाचा नित्य निजभाव असतो, तो भाव हीच सर्वोत्तम गुरुसेवा असते.
मी गावी पोहोचणार नाहीच. तेव्हा मातीचा खडबडीत रस्ता हाच गावी जाण्यासाठीचा सोपा रस्ता ठरतो.
एक परमेश्वरच सत्य आहे, त्या परम सत्याशी दृढ असलेला जो भाव आहे तोच खरा सद्भाव आहे.