अध्यात्माच्या मार्गावर कोण नाही? माहीत असो वा नसो या सृष्टीतले यच्चयावत जीव या एकाच मार्गावरून त्या एकाच परमतत्त्वाकडे वाटचाल करीत…
अध्यात्माच्या मार्गावर कोण नाही? माहीत असो वा नसो या सृष्टीतले यच्चयावत जीव या एकाच मार्गावरून त्या एकाच परमतत्त्वाकडे वाटचाल करीत…
तेव्हा मृत्यू जर आनंदाचा व्हायला हवा असेल, तर जगणं आधी आनंदाचं झालं पाहिजे.
गेली बरीच वर्ष आम्ही जप करीत आहोत, तरी अजून काही का साधत नाही, असा प्रश्न साधकांच्या चर्चेत येतोच.
आपल्या या ‘चिंतनधारा’ सत्संगाचा हा अगदी अखेरचा आणि त्यामुळेच समारोपाचा टप्पा आहे.
जे डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, त्वचेला स्पíशता येतं, मनाला अनुभवता येतं ते जग मिथ्या आहे, हे आपल्याला पटत नाहीच.
दिवा म्हटला की त्याचा प्रकाश आलाच. त्याप्रमाणे हा माझा भक्त माझ्या ठायी एकरूप आहे.
जन्मापासूनचं आपलं जगणं हे बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे आपल्या जाणिवा, भावना, कल्पना, विचार यांचं पोषण हे बाहेरच्या जगाच्याच आधारानं होतं.
रोजचं जीवन जगत असतानाच आपल्याला आपल्या आंतरिक परिवर्तनासाठी सहकार्यरत राहायचं आहे
आज हे सारेजण कोणत्या का भूमिकेत असेनात, कधीकाळी यांनी आपल्यावर प्रेम केलं होतं,
एका मर्यादेपलीकडे जगसुद्धा कुणाला आधार देऊ शकत नाही, पण सद्गुरू मात्र अखंड आधार देत असता
जो मुळात शांतिस्वरूप आहे, असा सद्गुरू जेव्हा उग्रावतार धारण करतो तेव्हा साधकाच्या मन, चित्त, बुद्धी आणि अहंकाराला मोठे हादरे बसतात.