
महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा घोडेबाजार सुरू असल्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा घोडेबाजार सुरू असल्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
शहरातील स्थलदर्शक आणि दिशादर्शक फलकांची दुरवस्था हाेते अाहे.
सिंहगडावरील तानाजी मालुसरे समाधीजवळ नक्षत्रवन उभे राहते आहे.
पाणीबचत, पाण्याचा पुनर्वापर यासाठी महापालिका सल्लागारांची नेमणूक करणार आहे.
नियमित शुल्कापेक्षाही कौशल्य विकासासाठी अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुलांना प्रवेशच न मिळाल्यामुळे पालक चिंतेत आहेत.
महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचून प्रत्येकाला काळाचे भान करून देणाऱ्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिका आणि पंचांगाचे संस्थापक, ज्योतिष आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक, सार्वजनिक गणेशोत्सव…
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.
आज युथ फेस्टिवल असो वा आय. एन. टी., मल्हार असो वा उमंग, नॅरिटस् असो वा एनिग्मा.. हे सर्वच फेस्टिवल्स कॉलेजच्या…