नदीजोड प्रकल्पाचा महाराष्ट्राला कोणत्याही अर्थाने फायदा होणार नाही. या योजनेचा प्रस्तावच कंपन्यांचे हित जोपासणारा असल्याचा घणाघाती आरोप जलदूत राजेंद्रसिंह राणा…
नदीजोड प्रकल्पाचा महाराष्ट्राला कोणत्याही अर्थाने फायदा होणार नाही. या योजनेचा प्रस्तावच कंपन्यांचे हित जोपासणारा असल्याचा घणाघाती आरोप जलदूत राजेंद्रसिंह राणा…
मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, अनंतराव भालेराव स्मृती पुरस्काराने शनिवारी…
जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय पोलीस संरक्षणाअभावी शनिवारी अमलात आला नाही.
माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना मारहाण केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या संस्थेचे सदस्य शिवाजी भोसले यांना अटक केली.
अध्यादेशामुळे शेतजमीन बिनशेती करण्याची पद्धत अवघड झाली असून संबंधित अध्यादेशात त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ देण्याची मागणी करीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) १७ डिसेंबरला राज्यव्यापी संप जाहीर केला…
‘एएनएम’ आणि ‘जीएनएम’ या परिचर्या अभ्यासक्रमांना ‘व्यावसायिक अभ्यासक्रम’ म्हणून मान्यता मिळणे गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे.
घटस्फोटित असल्याचे भासवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात आणखी एका घटस्फोटित तरुणीची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
नाना पेठेत मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असणाऱ्या नेहरू रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या पीएमपी बसने धडक दिल्याने तीन ते चार वाहनांचे नुकसान…
अक्षरधारातर्फे आयोजित ५५० व्या दीपावली शब्दोत्सव ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भैरप्पा यांच्या हस्ते झाले. उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांची मुलाखत घेतली.
स्मार्ट सिटी अभियानात परिसर विकास योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडीची निवड करण्यात आल्यामुळे नगरसेवकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत.
अभियांत्रिकी शिक्षणात आघाडीवर असलेल्या पुणे विभागांत अभियांत्रिकीच्या रिक्त जागाही सर्वाधिक आहेत.