नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
नियमबाह्य़ प्रवेश सापडल्यास पथकावरच कारवाई करण्याच्या मागणीमुळे प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयातील प्रवेशांची तपासणी झालीच नसल्याचे दिसत आहे.
महिला अधिकाऱ्याच्या विरोधात विवेक वेलणकर यांना सोमवारी रात्री ई मेल करून तक्रार केल्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा तसाच प्रकार डॉ. परदेशी…
म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या रस्त्यावर फटाका स्टॉलना परवानगी देताना पक्षनेत्यांनी कारस्थाने केली, असा थेट आरोप सभेत बुधवारी करण्यात…
दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे लोहगाव विमानतळावर पकडली. दोन महिलांना अटक करण्यात…
तब्बल पाच बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे अखेर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे.
दरवाढीला आळा घालण्यासाठी साठेबाजीवर टाकलेल्या छाप्यांत तब्बल ७ कोटींच्या धान्यसाठय़ाला लगाम घालण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा केला जात आहे.
शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना राजुरी येथील शाळेतील शिक्षकांनी मात्र यास छेद देत विविध उपक्रम राबवताना शाळेला रोल मॉडेल…
विभागीय महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार लक्षात आला.
पाचगणीत पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणारे त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,
एक वर्षांतील कामकाज पाहता राज्यातील सरकारला ग्रेस मार्क देऊनही असंवेदनशील असल्याने फडणवीस सरकार नापास असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.