‘ मान गादीला .. मतमोदी’ ला हा मुद्दा कुठेतरी जनतेला, तरुण पिढीला भावतो असे लक्षात आल्यावर आता तर थेट उमेदवार…
‘ मान गादीला .. मतमोदी’ ला हा मुद्दा कुठेतरी जनतेला, तरुण पिढीला भावतो असे लक्षात आल्यावर आता तर थेट उमेदवार…
उमेदवारांनी समाजाचे कार्यालय, मंदिरे येथे जाऊन समर्थन मिळाल्याचे वातावरण तापवले जात आहे. त्यावरून समाज- समाजात वादाच्या ठिणग्या उडत आहेत.
लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आणि तो ४ दिवसांतच हवेत विरलाही. मुख्यमंत्री एकनाथ…
लोकसभा निवडणुकीचा उमेदवार विजयी तर करायचा आहे पण याच वेळी आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीची मशागत करून घेण्याकडे लक्ष दिले जात…
आमदार प्रकाश आवाडे यांनी भेटीनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवल्याने यापातळीवर महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला प्रयत्न करावे लागतील असे दिसत…
आताचे शाहू महाराज दत्तक वारस आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनता आहे, असे मंडलिक यांनी म्हटले आहे.
राज्यात नव्याने होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमी संपादनावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या मुद्द्याचा खुबीने राजकीय वापर करून घेतला जात…
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…
घरची शेती नाही. पशुधन नाही. पण नोकरीपेक्षा व्यवसाय करावा या हेतूने परिसरातील गोठे पाहत त्यांचा अभ्यास केला आणि त्याने दूध…
कोल्हापूर लोकसभेचे वातावरण तप्त उन्हाप्रमाणे तापत चालले असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चक्क हवाई भराऱ्या घेऊ लागल्या आहेत. प्रसंगी मतदारांना हेलिकॉप्टरमधून…
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला असताना तुलनेने हातकणंगले मतदारसंघात हवा अजूनही तापलेली नाही.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी नेते राजू शेट्टी हे पुन्हा एकदा परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.