छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता.
इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे डिजिटल बँकिंग, डेबिट, क्रेडिट, मोबाईल वॉलेट ही अर्थविश्वातील दुनिया पूर्णत: ठप्प होती.
जातीय हिंसाचाराच्या माध्यमातून निवडणुकांचा निकाल बदलतो हे पश्चिम महाराष्ट्राने २००९ साली अनुभवले होते. सांगली, मिरज, इचलकरंजी येथे झालेल्या दंगलीमुळे विधानसभेच्या…
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाच्या एका मान्यात तिन्ही पक्षांच्या तलवारींनी दावा केला आहे.
राज्य शासनाचे २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असणारे वस्त्र उद्योग धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी शासन निर्णयाद्वारे या…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मुद्दे आणि तेथील समाजिक अभिसरणाचा (सोशल इंजिनिअरिंग) प्रयोग महाराष्ट्रात राबविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीची पावले पडताना दिसू लागली…
महाराष्ट्र शासनाचे बहुप्रतीक्षित, बहुचर्चित वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील तर हातकणगले मधून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड…
विवाहाचे औचित्य साधून दोघा जोडप्यांनी मंगळवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा यांच्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय काँग्रेसचा थोरला भाऊ असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरात केला असतांना याच जिल्ह्यात…
कोल्हापुरातील रस्त्यांसाठी आम्ही शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. तो रद्द करून बाकडी, ओपन जिम करिता वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत…
‘अमूल’ दुध संघाच्या विरोधात कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांनी संघर्ष चालवला असताना आता त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोकुळ दुध संघाने…