राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू असे म्हटले जाते.
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू असे म्हटले जाते.
आगामी निवडणुकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सामोरे जाण्याचे ठरवले आहे.
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.
लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
ऊस हंगाम सुरु झाला असला तरी अद्याप शासनाने याबाबतीत ठोस निर्णय घेतलेला नाही.
हर आणि ग्रामीण भागातही बचगटांचे जाळे विकसित होत आहे. बचतगटांच्या वस्तूंना मागणीही आहे,
मंदीच्या झाकोळात वस्त्रोद्योगाला दिवाळी पाडव्याचे चतन्य दिलासा देऊ शकले नाही.
कर्करोग रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम आता कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे.
खोत यांनी केलेले शक्तिप्रदर्शन आणि भूमिका मुख्यमंत्र्यांना भावल्याचे त्यांच्या प्रतिपादनातून प्रतीत झाले
लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीच्या तयारीला सारे पक्ष लागले आहेत.
चार वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून बहुतांशी निवडणुकांमध्ये भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला.
उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.