एखादा अधिकारी फर्निचर विकायचे आहे असे म्हणत आहे, दुसरा मैत्रीची विनंती करतो आहे तर अन्य कोणाचे खातेच हॅक केला जात…
एखादा अधिकारी फर्निचर विकायचे आहे असे म्हणत आहे, दुसरा मैत्रीची विनंती करतो आहे तर अन्य कोणाचे खातेच हॅक केला जात…
रमेश, सतीश, भालचंद्र, भीमाशी आणि लखन हे पाच बंधू राजकारण, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य यामध्ये चमकत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी कडून करण्यात येत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी शिरोळ तालुक्यात निदर्शने केली.
राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडे मिळून अशा २७७१ कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या.
बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दशकभराने हिरवा झेंडा दाखवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. लागोपाठ दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीला खातेही उघडता आलेले नाही.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.
बेळगाव जिल्ह्याचा विचार करता हा जिल्हा भाजपच्या वर्चस्वाकडून आता काँग्रेसच्या प्रभावाकडे जाताना दिसत आहे. 18 मतदारसंघापैकी 11 मतदारसंघात काँग्रेसची सरशी…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरूच राहिली.
बदलत्या काळात केवळ साचेबंद पद्धतीने शेती करून भागणार नाही. तर ती करताना बाजारपेठेचा, समाजाच्या जीवन-आहारशैलीचादेखील अंदाज घेणे आवश्यक आहे.
सीमाभागात विधानसभा निवडणुकीवेळी एकीकरण समिती अंतर्गत मतभेद, गटबाजी त्यातून उद्भवणारी बंडखोरी असे नकारात्मक घटक बाजूला असल्याने यावेळच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत…