राज्यातील सत्तेत तगडे नेतृत्व असतानाही करवीरनगरीचा रस्ते विकासाचा मार्ग भरकटला आहे. तो मार्गी लावण्या ऐवजी महापालिकेवर सत्तेचा झेंडा लावल्यासाठी आसुसलेले…
राज्यातील सत्तेत तगडे नेतृत्व असतानाही करवीरनगरीचा रस्ते विकासाचा मार्ग भरकटला आहे. तो मार्गी लावण्या ऐवजी महापालिकेवर सत्तेचा झेंडा लावल्यासाठी आसुसलेले…
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला आव्हान देत कोंडी करण्याचा प्रयत्नही झाल्याने आंदोलन राजकीय वळणावर येताना दिसले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतानाच प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला.
महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघाच्या निवडणुकीत वैशाली आवाडे या सहकार भारती आघाडीतून सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
शिवशाहीर भक्त राज ठाकरे यांनी राजर्षी शाहू अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेऊन राजकीय परीघ वाढवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न…
साखर दर नियंत्रण कायद्यानुसार १४ दिवसांमध्ये एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव ) देणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने हा कायदा २००९…
लोकसभा निवडणुकीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राज्यातील १८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून तेथे…
लोकसभा निवडणुकीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरू केली आहे
दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली.
पद मिळालं तरी पोच येत नाही. अशा काही व्यक्ती असतात. त्यांच्याकडून चुकीची विधाने केली जातात, अशा शब्दात मनसे नेते राज…
कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष विस्तार मोठ्या जोमाने करणार असल्याचे संपर्क नेते यशवंत किल्लेदार यांनी मोठ्या आत्म – विश्वासाने सांगितले होते. पुढे…
मनसे नेते राज ठाकरे मंगळवार व बुधवारी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा…