करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा ११०० कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याबाबत कठोर भूमिका घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरात…
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा ११०० कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याबाबत कठोर भूमिका घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरात…
लोकप्रतिनिधी बनण्याचा मार्ग जिल्हा परिषदेतून जातो असे विधान करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नव्या पिढीच्या नेतृत्वाला राजकारणात पुढे येण्याची संधी…
अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाने राज्यातील मंदीत अडकलेल्या वस्त्रोद्योगाला मोठा आधार मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटगाव (मौनीसागर ) धरणातून पाणी खाली कोकणात नेऊन वीज निर्मिती केली जाणार होती. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यात…
एका सकारात्मक विषयावरूनही वाद आणखी तापत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर सीमा वाद महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांसाठी फायदेशीरच ठरणार…
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुतीने मेळावा घेऊन एकजुटीचे प्रदर्शन घडवताना निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्धार केला आहे.
मळी १० ते ११ हजार रुपये प्रति टन या दराने खरेदी करून ती निर्यात करायची तर त्यावर आणखी ५ ते…
राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा अधून मधून डोके वर करत असतो. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर तो पुन्हा…
पाटगाव धरण असलेल्या भुदरगड तालुक्यातील स्थानिक नेतृत्वाने विरोध करीत पहिले आंदोलन छेडले.
उसाला ‘एफआरपी’पेक्षा अधिक दर दिल्यास त्यावर आता प्राप्तिकर आकारणी होणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार कारखान्यांनी राज्य शासनास तसे प्रस्ताव…
प्रभावी राजकीय नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे आले तर अनेकांची विधानसभेची वाट सुकर होणार आहे.
खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात सामना निश्चित आहे. यामध्ये प्रतीक जयंत पाटील यांची भर पडताना दिसत…