‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून सामाजिक संस्थांची एक विधायक साखळी गेल्या पाच वर्षांत ‘लोकसत्ता’ने बांधली.
‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून सामाजिक संस्थांची एक विधायक साखळी गेल्या पाच वर्षांत ‘लोकसत्ता’ने बांधली.
मुंबईचे एक गौरवचिन्ह असलेली एशियाटिक सोसायटी १८०४ मध्ये स्थापन झाली.
श्रीकृष्ण शांतिनिकेतनच्या प्रज्ञा राऊत यांचा प्रवास विलक्षण आहे.
श्री समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना १९३५ मध्ये झाली.
सातारा जिल्ह्य़ातील औंध संस्थान. तेथील राजगायक पंडित अनंत मनोहर जोशी यांचे आध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी.
अपंग, अनाथ वृद्धांना आधार देण्यासाठी संदीप परबने जीवन आनंद नावाची संस्था स्थापना केली.
संतोषची संस्था पत्र्याच्या निवाऱ्यात चालायची. ना वीज ना पाणी. आज संतोष सहारा अनाथालयात ४२ मुले सांभाळतो.
‘प्रगती प्रतिष्ठान’ हे गेली ३५ वर्षे सातत्याने कार्यरत असणारे या भागातील हे जणू प्रति सरकारच आहे.
बऱ्याच काळापासून ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ तर्फे कॅन्सरवरील उपचार व संशोधनाचे काम सुरू आहे.
‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ संस्थेद्वारे औरंगाबाद-जालना जिल्हय़ात झोपडपट्टय़ांमध्ये काम सुरू झालं.
अनंत झेंडे यांनी २००८ मध्ये स्थापन केलेली महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था.
साहित्य : दोन वाटय़ा तांदूळ, एक वाटी उडदाच्या डाळीचा सोला, एक टी-स्पून जिरं