दिनकर गांगल यांनी त्या काळातल्या तत्त्वाग्रहांचा वेळोवेळी उल्लेख केला आहे.
दिनकर गांगल यांनी त्या काळातल्या तत्त्वाग्रहांचा वेळोवेळी उल्लेख केला आहे.
कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग अशा अनेकविध क्षेत्रात पुण्याचा कायमच वरचा नंबर लागतो.
भटकंतीचेही अनेक प्रकार असतात. जो-तो त्याच्या आवडीप्रमाणे भटकंतीचा आस्वाद घेत असतो.
भारतीय नर्तनाचा इतिहासही सबळ पुराव्याअभावी सांगोवांगी आणि दंतकथांवर अवलंबून आहे.
आपल्या देशात राजकीय क्षेत्रात गाजलेल्या व्यक्तींवर चित्रपट करण्याची परंपरा पाहायला मिळते.
कारस्थानं, कुरघोडी, भांडण असा ड्रामा म्हणजे मालिकांना मरण नाही. भर पडतेय ती खोटय़ाची.
वाट म्हणजे आपल्या पावलांखाली रुळलेली की महानगराची? वाट म्हणजे रानातली की नागर वस्तीतली?
माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मलाही एक हेअर अॅक्सेसरीज घालायची आहे.
मेष – या आठवडय़ात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही गोष्ट विसरून चालणार नाही.
सगळ्या जगाच्या दृष्टीने अतिशय संपन्न देश असलेल्या अमेरिकेत कित्येक बेघर लोक रस्त्यावर जगतात.