पक्ष अडचणीत असताना अशी कमजोर उमेदवार उतरवण्याची कृती करून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे त्यांच्या लक्षात आले नसेल…
पक्ष अडचणीत असताना अशी कमजोर उमेदवार उतरवण्याची कृती करून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे त्यांच्या लक्षात आले नसेल…
प्रकाश आंबेडकरांवर टीका म्हणजे एका मोठया समूहाला दुखावणे अशी भीती आघाडीतील अनेक नेते आजही बाळगता
सेवा, समर्पण, शिस्त, संस्कार व प्रबोधन या शब्दांना संघ परिवारात कमालीचे महत्त्व. यात सहभागी असलेल्या साऱ्या संघटना याच शब्दांचा आधार…
राज्यकर्त्यांकडून सामान्य माणसांची होणारी फसवणूक ही नवलाईची बाब राहिली नाही. दिलेली आश्वासने न पाळणे, पाळली तरी त्यातून सामान्यांच्या पदरात फारसे…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व यवतमाळच्या संदर्भाची चर्चा सध्या जोरात. त्याला कारण ठरली ती यवतमाळची सभा.
विरोधकांना देशविरोधी ठरवण्यासाठी ‘अर्बन नक्षल’ या संकल्पनेचा चांगला उपयोग होऊ शकतो एवढेच सरकारने लक्षात घेतले. फारसा विचार न करता अनेकांना…
चौधरींच्या पाठीशी मंचचे समर्थन वगळता या दोन्ही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे त्यांची ‘विकेट’ सहज काढली गेली.
तथाकथित विकासाची जबरदस्त भूक असलेल्या व उद्योगांची अपार काळजी वाहणाऱ्या सरकारने बहुमताच्या जोरावर जंगलांवर कुऱ्हाड चालवण्याचे प्रयत्न अतिशय वेगाने सुरू…
विमानाच्या भाड्याचे नियंत्रण सरकारने करावे अशी मागणी आमदारांनी केली.
युवकांच्या संघटनेचे खरे काम हे तरुणांचे प्रश्न सोडवणे. आज महाराष्ट्रात तरुण प्रचंड अस्वस्थ आहेत.
हतबल, हरलेला शेतकरी आत्महत्या करतो; त्याची विधवा मात्र त्याच परिस्थितीत ताठ मानेने जगायचा प्रयत्न करते. पण आज ३५ वर्षांनंतरही सरकारदरबारी…
अमळनेरच्या संमेलनातही यातल्या काही विचारांच्या साहित्यिकांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांची उपस्थिती मर्यादित राहील याचीही काळजी घेतल्याचे स्पष्टपणे…