स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांमध्ये या जमातींच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या खात्याचे म्हणून जे मंत्री झाले ते त्यांच्या कार्यकाळापुरतेच ओळखीचे राहिले.
स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांमध्ये या जमातींच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या खात्याचे म्हणून जे मंत्री झाले ते त्यांच्या कार्यकाळापुरतेच ओळखीचे राहिले.
आदिवासींचाही एक मठ कर्नाटकात आहे, त्याने वाघांसाठी आदिवासींचे विस्थापन अन्याय्य असल्याचा वस्तुपाठ घालून दिला
एकट्या ऑगस्ट महिन्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पन्नाशीचा टप्पा पार केला.
स्थानिक जीवनाशी समरस न होणे ही डाव्यांची राजकीय मर्यादा ठरली आहे…
सूरजागड पहाडाच्या खालच्या भागात असलेले हे खेडे लपण्याच्या दृष्टीने अगदी सुरक्षित. येथेच या दोघांची ओळख झाली.
अठराव्या शतकाच्या शेवटी स्टॅनली डब्ल्यू. कॉकसन हे इंग्रज अधिकारी मध्य भारतातील सर्वात मोठय़ा चांदा (आता चंद्रपूर) जिल्ह्यचे डेप्युटी कमिशनर होते.
उपचार व आहाराच्या सोयीअभावी ती दरवर्षी किड्यामुंग्यांसारखी मरतात पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही.
‘आत्महत्या करू नका..’ असे म्हणत राज्यातील शेतकऱ्यांना लिहिलेले पत्र नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात वाचून दाखवले.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिले हे ठीक झाले, पण कृती काय केली?
आता काही लोक म्हणतात की खातेवाटपात सुधीर मुनगंटीवारांवर अन्याय झाला. गेल्यावेळच्या तुलनेत त्यांना दुय्यम खाती मिळाली.
‘लोकशाहीत विरोधी पक्षाला कमालीचे महत्त्व आहे. त्यामुळे ही व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी काँग्रेस पक्ष जिवंत राहायला हवा.. ’, ‘गांधी, नेहरू,…
‘वनांवर आदिवासींचा अधिकार’ हा नक्षलींचा मुद्दाच वनाधिकार कायद्याने उचलून धरला. त्यामुळे या अधिकाराची अंमलबजावणीच नक्षलवाद्यांच्या सशस्त्र संघर्षांला वेसण घालू शकेल,…