महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या प्रसिद्धीचा भार उचलल्याबद्दल सर्वप्रथम भाजपचे अभिनंदन. प्रसिद्धीच्या बाबतीत कायम मागास म्हणून ओळखले जाणाऱ्या काँग्रेसला जे करता…
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या प्रसिद्धीचा भार उचलल्याबद्दल सर्वप्रथम भाजपचे अभिनंदन. प्रसिद्धीच्या बाबतीत कायम मागास म्हणून ओळखले जाणाऱ्या काँग्रेसला जे करता…
विद्यापीठांचे संचालन करताना त्यात साऱ्या विचाराच्या लोकांना सहभागी होता यावे यासाठीच निवडणुकीचा पर्याय ठेवण्यात आला होता.
प्रामुख्याने पोटनिवडणुका तसेच मर्यादित मतदार संख्या असलेल्या निवडणुका जिंकल्या म्हणजे पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढली असा अर्थ काढणे योग्य ठरते का?…
‘मानवी हक्काची संकल्पना या देशात इंग्रजांनी रुजवली. ती भारतीय संस्कृतीला धरून नाही. आपल्या हक्काच्या संकल्पना या प्राचीन काळापासून प्रादेशिकतेशी निगडित…
शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला नाही. आज दरवाढ होईल, उद्या होईल या आशेवर सारे राहिले
‘गरिबी दूर करणे म्हणजे कुणावर उपकार करणे नव्हे. हा सामाजिक न्याय असून मानवाधिकाराचे संरक्षण होय.
राष्ट्रीय राजकारणातील तिसऱ्या आघाडीचे प्रयोग व महत्त्वाकांक्षी प्रादेशिक पक्षांचा संबंध तसा जुनाच.
गडचिरोलीतील घनदाट जंगल कापून सूरजागड परिसरात सहा नव्या खाणी सुरू करण्यासाठी निविदा काढणाऱ्या सरकारने सर्वात आधी याला विरोध करणाऱ्या स्थानिक…
माणसांवर अन्याय होत असेल तर त्याला दाद मागता येते. यासाठी आवश्यक असलेले विचारक्षम मन व वाणी अशी उपजत देणगी त्याला…
उर्वरित महाराष्ट्रातील लोक विदर्भाविषयी आकस किंवा अढी मनात बाळगून असतात का? त्यांची टीका यातून जन्म घेते का? असला पूर्वग्रही दृष्टिकोन…
शंभर वर्षे वयाच्या म्हाताऱ्या काँग्रेसने मरगळ झटकली व मनात जिद्द बाळगली तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर…
राजकारणात प्रमुख नेत्यांचा जो खास माणूस असतो त्याला कायम टीका व असूयेला सामोरे जावे लागते.