युवक काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी काम करणाऱ्या सत्यजीत यांच्यावर भाजपचा डोळा होता हे सर्वाना दिसत होते.
युवक काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी काम करणाऱ्या सत्यजीत यांच्यावर भाजपचा डोळा होता हे सर्वाना दिसत होते.
सरकार हे संपूर्ण राज्याचे असते असा विदर्भाचा समज आहे. त्यामुळे अन्याय झालाच कसा असा प्रश्न अनेकांना पडलेला.
विज्ञान प्रगतीच्या दिशेने नेते तर अंधश्रद्धा अधोगतीकडे. माफक शिक्षण घेतलेल्या कुणालाही समजेल अशी ही गोष्ट. अलीकडे याचा विसर पडू लागला…
‘आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी’ अशी एक म्हण आहे. ती राज्यकर्त्यांना सध्या भलतीच आवडलेली दिसते.
मित्रपक्षाच्या नेत्यांना आधी अडचणीत आणायचे व नंतर पुढाकार घेऊन वाचवायचे ही भाजपची शैली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिसलीच, पण विरोधी आघाडीत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गडचिरोलीवर असलेले विशेष लक्ष आदिवासींच्या उत्थानाकरिता आहे की सूरजागडच्या लोहखनिज उत्खननासाठी?
सरकारकडून आपल्या नृत्यपरंपरेचा आपल्याविरुद्धच खुबीने वापर करून घेतला जातो आहे, हे आता आदिवासींच्या नीट लक्षात येऊ लागले आहे.
उपराजधानीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भाच्या अनुशेषाचा मुद्दा हरवत जाताना बघणे वेदनादायीच.
प्रादेशिक पातळीवर नक्षलवाद्यांना चुचकारण्यापासून सुरू झालेले राजकारण हे आता विरोधकांना ‘नक्षलसमर्थक’ ठरवण्यापर्यंत पोहोचले आहे.
आधीचे राजकारणी सत्ता मिळवण्यापुरते नक्षल्यांशी चर्चा करू म्हणायचे, मग नक्षलींशी खलबतेही करू लागले, पण आताच्याही सत्ताधाऱ्यांना राजकीय कारणांसाठी पुन्हा नक्षलवादच…
हा प्रयोग त्याचेच निदर्शक. कसलेही मानधन न घेता आंबेकर व इतर कलावंत तो राज्यभर सादर करत आहेत.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नावर भाष्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या इतर सीमावर्ती भागांतल्या गावांमधून आम्हाला पलीकडच्या राज्यांमध्ये जायचे आहे, अशी मागणी सुरू झाली आहे.