जनतेचा विश्वास सार्थ ठरवत दुष्काळाशी झगडणार्या शेतकर्यांसाठी टेंभू योजनेचे स्वप्न सत्यात उतरवून ‘पाणीदार आमदार’ ही बिरूदावली मिरवली.
जनतेचा विश्वास सार्थ ठरवत दुष्काळाशी झगडणार्या शेतकर्यांसाठी टेंभू योजनेचे स्वप्न सत्यात उतरवून ‘पाणीदार आमदार’ ही बिरूदावली मिरवली.
खानापूर:आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत विट्याचे माजी नगराध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे ग्रामीण…
आमदार पाटील यांच्या नेतृत्वाबाबत सवाल उपस्थित होऊ लागल्याने पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांना सांगलीत येऊन आमदार पाटील यांच्या पाठीशी उभे…
पालकमंत्री सुरेश खाडे यांना दीड वर्षात मुहुर्त मिळालेला नसताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या गटाच्या चार सदस्यांना विशेष सदस्य नियुक्त…
सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत झालेली तिरंगी लढत भाजपच्या फायद्याची ठरली होती. आता पुन्हाही हाच खेळ होतो की काय अशी…
हातकणंगले मतदार संघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी-पन्हाळा हे विधानसभा मतदार संघ तर सांगलीतील शिराळा आणि वाळवा या दोन…
महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आल्याने सरकारमधील शिंदे गटाचे महत्व कमी झाल्याचे दिसत असताना खदखदही वाढली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत हस्तक्षेप करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला पक्षविस्तार सुरू ठेवला आहे.
जयंत पाटील यांना आता अयोध्या प्रेमाचे आलेले भरते पाहून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात असले आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते म्हणून मान दिला…
लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास अद्याप वेळ असताना त्यानंतर होणार्या विधानसभेसाठी जत विधानसभा मतदार संघात नेतेमंडळींनी मशागत सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी खानापूर-आटपाडीची निवडणुक लक्षवेधी तर ठरणार आहेच, पण याचबरोबर महायुतीतील अंतर्गत कलहाचा नमुना ठरण्याची चिन्हे आहेत.