‘समष्टी समज’च्या प्रवासात इतकी प्रेमळ माणसं ई-मेल आणि समाजमाध्यमांवर भेटली, की सृष्टीविषयीची चिंता कमी झाली.
‘समष्टी समज’च्या प्रवासात इतकी प्रेमळ माणसं ई-मेल आणि समाजमाध्यमांवर भेटली, की सृष्टीविषयीची चिंता कमी झाली.
‘आजच्या जगात माणसाच्या डोक्यावर केवळ अर्थार्जनाचीच नव्हे, तर इतरही अनेक तलवारी टांगलेल्या आहेत.
आपली मानसिकता दु:खाकडे, निराशेकडे झुकणारी आहे का? शतकानुशतके पिचलेले समाज वस्तुत: दु:खी असल्यानं त्यांचा निराशावाद समजण्यासारखा आहे.
‘, मैं झुकेगा नहीं’ असं म्हणणं ‘पुष्पा’ला जमतं, कारण कथाकार-दिग्दर्शकाचा भरभक्कम पाठिंबा त्याच्यामागे असतो.
मनोविकाराने त्रस्त माणूस स्वत:सह काळजीवाहकालाही अनेकदा त्रस्त करून सोडतो. मनोविकाराच्या गुंत्यात दोघेही अडकून जातात आणि त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग…