
तर्कतीर्थ यात म्हणतात की, महाराष्ट्रीय सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार-विचार कमी पाळतो. त्याच्या मनातील ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही. त्यांचे…
तर्कतीर्थ यात म्हणतात की, महाराष्ट्रीय सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार-विचार कमी पाळतो. त्याच्या मनातील ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही. त्यांचे…
काकासाहेबांनी जिज्ञासा व्यक्त केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरठी सोमनाथ मंदिराच्या वर्तमान स्थितीचा इतिहास सांगितला.
या कोशाच्या खंड- २, भाग -१ ला तर्कतीर्थांची ‘मंत्रब्राह्मणोपनिषद्’ शीर्षक विस्तृत प्रस्तावना संस्कृत आणि इंग्रजीत देण्यात आली आहे.
तर्कतीर्थांनी पंडित डॉ. मंगलदेव शास्त्री यांना मदतीस घेऊन अवघ्या तीन महिन्यांत भारतीय राज्यघटनेचे संस्कृत भाषांतर तयार करून ते समितीपुढे सादर…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची’ (कॅटलॉग) दोन भागांत प्रकाशित करण्याची योजना आखून ती तडीस नेली.
धर्माबाबतचा प्राथमिक दृष्टिकोन हा धर्मग्रंथाच्या शब्दप्रामाण्यावर अवलंबून होता. ही धर्मासंबंधीची रूढ, सनातन भूमिका होती. भारतात ब्रिटिश राज्यसत्तेची स्थापना पहिल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर…
‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय, खंड- ९’ (लेखसंग्रह- संकीर्ण)मध्ये तो मराठी भाषांतरासह जिज्ञासू वाचकांना वाचण्यास उपलब्ध आहे.
ऑगस्ट, १९८१ चा ‘किर्लोस्कर’ मासिकाचा अंक- या मासिकाच्या प्रारंभास ६० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ हीरकमहोत्सवी वर्ष विशेषांक म्हणून तो प्रकाशित केला होता.…
विसाव्या शतकातील सहाव्या दशकात मराठी नियतकालिकांमध्ये शब्दकोड्यांचे पेव फुटले होते. त्यात ‘लोकसत्ता’मधील शब्दकोडी प्रसिद्ध होती. ती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर व नाटककार…
या लेखात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी आहे. द्वैभाषिक मुंबई राज्य निर्मितीनंतर (१९५६) संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली मराठीचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्र अस्तित्वात…
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात १९४८ ते साधारणपणे १९८५ पर्यंतचा काळ हा मराठी नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता.
काल, आज आणि उद्या अशा त्रिकालदर्शी महाराष्ट्राचे चित्र, चरित्र आणि चारित्र्य समजून घ्यायचे तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख,…