विसाव्या शतकाचा पूर्वार्ध समाजावरील धर्मश्रद्धांच्या प्रभावाचा काळ होता. धर्मसुधारणांचे वारे वाहू लागले, तरी ते स्वीकारण्याची मानसिकता सामान्य वर्गात नव्हती.
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध समाजावरील धर्मश्रद्धांच्या प्रभावाचा काळ होता. धर्मसुधारणांचे वारे वाहू लागले, तरी ते स्वीकारण्याची मानसिकता सामान्य वर्गात नव्हती.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेली व त्यांची भाषांतरे झालेली अशी ग्रंथसंपदा तीनएक डझनांच्या घरात जाऊन पोहोचते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ८० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा ‘नवभारत’ मासिकाने त्यांच्यावर फेब्रुवारी-मार्च, १९८१ मध्ये एक विशेषांक प्रकाशित केला होता.
‘‘मनुष्य व्यक्तिश: अथवा समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्यविश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा ‘वेदोक्त प्रकरणाचा शास्त्रार्थ’ शीर्षक लेख समाविष्ट करण्यात आला होता. हा लेख इतिहास समजून घेण्यास मदत करतो.
महात्मा गांधी सन १९३३मध्ये येरवडा तुरुंगात स्थानबद्ध असताना तेथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नित्य अस्पृश्यता निवारणासंबंधी विचारविमर्शासाठी जात असत.
लेखानुसार वैदिक साहित्य हे मूलत: एक प्रकारचे लोकसाहित्य आहे. ‘ऋग्वेद’, ‘सामवेद’, ‘अथर्ववेद’, ‘यजुर्वेद’ हे गद्या-पद्या मिश्रित आहेत.
पिंपळनेर या जन्मगावी असलेल्या मराठी मुलांच्या शाळा क्र. १ मध्ये त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण सन १९०७ ते १९१० या काळात…
तर्कतीर्थ विशद करतात की, भारतातील परिवर्तन हे पाश्चात्त्य संस्कृतीशी भारताच्या आलेल्या संबंधांमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षाने घडून आले आहे.
हा संपूर्ण लेख महाराष्ट्राच्या विद्याव्यासंगी परंपरेचा संक्षिप्त इतिहास होय. आपले सारे आयुष्य विद्याव्यासंगार्थ समर्पित करणाऱ्या तर्कतीर्थांचे हे शल्य महाराष्ट्राने अंतर्मुख…
केवळ शिक्षणामुळेच नाही, तर ख्रिास्ती धर्मप्रसारक पाद्र्यांच्या हिंदू धर्मावर हल्ला करणाऱ्या लेखनामुळे आणि चळवळीमुळे हिंदू धर्मापेक्षा ख्रिाश्चन धर्म चांगला आहे.
वाई ही तर्कतीर्थांची कर्मभूमी सिद्ध झाली. इथली वेदविद्या आणि ज्ञानपरंपरा विसाव्या शतकात विकसित करण्यात तर्कतीर्थांचा सिंहाचा वाटा आहे.