
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपले गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या संपादनाखाली तयार झालेल्या ‘मीमांसा कोश’ निर्मितीस साहाय्य केले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपले गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या संपादनाखाली तयार झालेल्या ‘मीमांसा कोश’ निर्मितीस साहाय्य केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची निर्मिती हे मराठी भाषा अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले महत्त्वाकांक्षी पाऊल होते. या मंडळाने १९६२ ला…
१ मे, १९६० रोजी मराठीभाषी प्रांताचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तत्पूर्वी १३ फेब्रुवारी, १९६० रोजी सावरगाव डुकरे येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या जीवनात आलेल्या राजकारण, समाजकारण, धर्मकारण, इतिहास, शिक्षण, साहित्य, चित्रकला, योग, अध्यात्म, पत्रकारिता क्षेत्रांतील मान्यवरांबद्दल वेळोवेळी सुमारे…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्ष विसर्जनानंतर काँग्रेसच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील नव्या धोरणाकडे आकर्षित झाले.
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवनप्रवासाचा प्रारंभ क्रांतिकारी उठावाच्या ऊर्मीतून झाला. अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती करून ते १९३० ला भारतात परतले.
अर्थशास्त्राच्या बाजूने पाहावयाचे झाल्यास, आधुनिक साम्राज्यशाहीचे युद्धोत्तर स्वरूप, वसाहतीतील तिच्या भांडवल गुंतवणुकीचे आर्थिक आणि राजकीय आघात व प्रत्याघात आणि त्यातून…
सन १९४८ च्या डिसेंबरमध्ये कलकत्ता येथे आयोजित केलेल्या अधिवेशनात ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’चे विसर्जन करण्यात आले, तरी नंतरच्या काळात रॉयवादी कार्यकर्ते…
अखिल भारतीय रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशनची द्वैवार्षिक परिषद अहमदाबाद (गुजरात) येथे २६ डिसेंबर, १९७५ रोजी संपन्न झाली. तिचे उद्घाटक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…
ऐतिहासिक सापेक्षवादाचा अतिरेक हा महत्त्वाचा दोष मार्क्सवादात भरून राहिला आहे. मार्क्सने मानवी इतिहासाची ढोबळमानाने पाच आर्थिक युगे मानली आहेत.
रॉय मूळ भारतातले; पण भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षी ते या चळवळीत सामील झाले.
भारतीय तत्त्वज्ञान म्हणून परिचित असलेली जी षड्दर्शने आहेत, ती प्रामुख्याने आध्यात्मिक होत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदान्त ही…