बरोबर ७१ वर्षांपूर्वी १ ऑक्टोबर १९५४ रोजी संपन्न ३७वे असे साहित्य संमेलन दिल्लीत भरले होते. त्याचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
बरोबर ७१ वर्षांपूर्वी १ ऑक्टोबर १९५४ रोजी संपन्न ३७वे असे साहित्य संमेलन दिल्लीत भरले होते. त्याचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले की, ‘‘नवी कला वा काव्य उदयाला येते, ते त्या युगाला नवी पार्श्वभूमी प्राप्त झाल्यावर. शिवाय युगाच्या…
शहरांकडे पाहण्याची ही तर्कतीर्थदृष्टी उदारमतवादी, तितकीच राष्ट्रीय भावनेने ओथंबली असल्याचे लक्षात येते.
मराठी वाङ्मय परिषद, बडोदेच्या १९ नोहेंबर, १९५३ रोजी संपन्न मुख्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
प्रॉमिथिअस, ज्युपिटर एकीकडे, तर दुसरीकडे श्रीकृष्ण, असा दृष्टांतांचा गोफ विणत तर्कतीर्थ आपले व्याख्यान खुलवत राहतात, तेव्हा लक्षात येते की, प्रतिभा…
या भाषणाचा सारांश तर्कतीर्थांच्याच शब्दांत असा- ‘‘आपण भारतीयांनी ज्या एका नव्या जागतिक परिस्थितीत आणि सामाजिक अवस्थेत प्रवेश केला आहे,
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ शीर्षक भाषण हे व्याख्यान नसून, एक संपृक्त प्रबंध आहे. या प्रबंधात…
‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ विषयावर दुसऱ्या गोमांतक मराठी साहित्य संमेलनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कला आणि मूल्य यांच्या संबंधावर…
तर्कतीर्थांनी ललित वाङ्मय, कला, समीक्षा, मूल्ये, नीती इत्यादींबद्दल आपल्या भाषणांमधून जे विचार व्यक्त केले आहेत, ते लक्षात घेता असे म्हणावे…
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ही ग्रंथालयांची राज्यस्तरीय शिखर संस्था. या संस्थेचे वार्षिक अधिवेशन दरवर्षी होत असते.
तर्कतीर्थांच्या मतानुसार, ‘‘ललित वाङ्मय व वैचारिक वाङ्मय यांच्या सीमारेषा एकमेकांपासून विलग दाखविणाऱ्या सापडणे फार कठीण आहे. ‘ज्ञानेश्वरी’ याचे उत्तम उदाहरण…
‘‘साहित्यनिर्मितीला आवश्यक असलेल्या मोकळ्या वातावरणाला सध्याच्या संशयास्पद परिस्थितीत धोका निर्माण झाला आहे व तो म्हणजे लेखनस्वातंत्र्यावरील निर्बंध होय.