‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.
‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.
‘भारतीय संस्कृती : काही समस्या’विषयक मुलाखतीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रा. श्री. पु. भागवत यांनी प्रश्न केला होता की, जडवादी विज्ञानामुळे…
प्रा. श्री. पु. भागवत यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘भारतीय संस्कृती : काही समस्या’ या मुलाखतीत भारतीय व हिंदू संस्कृती एक…
साप्ताहिक ‘मौज’ प्रकाशित होत असलेल्या काळापासून ‘मौज’ दिवाळी अंक महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून अटळ व अढळ आहे. याचे कारण,…
वेरळा विकास प्रकल्पाने आपल्या सातत्यपूर्ण समाज परिवर्तन कार्याने महाराष्ट्रात विकासाचा एक प्रतिदर्श (आदर्श) निर्माण केला.
विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळाचा विचार करत असताना लक्षात येते की, धर्म नि समाज सुधारणांचा तो कालखंड होता.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अध्ययनकाळ सन १९१० ते १९२३ असा तपभराचा दिसून येतो. त्यांची मुंज नवव्या वर्षी झाली आणि शिक्षणास…
आपल्या या विवेचनात तर्कतीर्थांनी समजावले होते की, ‘सत्तेपासून अलिप्त असणारे परंतु सत्तेवर अंकुश ठेवू शकणारे दबाव गट लोकशाहीच्या समर्थनासाठी आजच्या…
आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर १० नोव्हेंबर १९७७ रोजी आकाशवाणी, पुणे केंद्रावरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘संपूर्ण राजकीय क्रांती’ शीर्षक भाषण प्रक्षेपित…
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या ‘लीग ऑफ काँग्रेसमन’ची स्थापना मार्च, १९३९ मध्ये त्रिपुरी अधिवेशनात झाली होती.
या भाषणात तर्कतीर्थ म्हणतात : भारतीय राष्ट्रीयता ही संकल्पना सर्वधर्मसमन्वय, इहवादी समाजपरिवर्तन, मूलभूत मानवाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता व मतस्वातंत्र्य…
तर्कतीर्थ वैश्विक परिपार्श्व विशद करत सांगतात की, ‘जगातील भिन्न राष्ट्रांमधील राष्ट्रीयत्व वा एकात्मता विचार व भारतातील या संदर्भातील वास्तव भिन्न…