अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे.
अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे.
न्यायपालिका सरकारला राजकीयदृष्टया हाताळू शकत नाहीत किंवा विरोधी पक्षांची भूमिकाही बजावू शकत नाहीत,
विशेष म्हणजे या नियुक्तीनंतर अवघ्या काही दिवसांत अदानी समूहाच्या सातारा जिल्ह्यातील प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
अमेरिकी गुप्तचर संस्थांनी दिलेल्या निज्जरच्या हत्येच्या संदर्भामुळेच भारताच्या सहभागाचा निष्कर्ष काढण्यास कॅनडाला मदत झाली.
२००८ साली जी-२०ची स्थापना झाली, त्यावेळी डॉ. सिंग देशाचे पंतप्रधान होते. २०१४ पर्यंत त्यांनीच या राष्ट्रगटात देशाचे प्रतिनिधित्व केले.
राज्यघटनेनुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा या सर्वाचीच साधारण मुदत पाच वर्षे इतकी निश्चित केलेली आहे.
भाजप तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाने विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ऋजुताने महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात २० वर्ष जुना विक्रम मोडला. याच…
नुकत्याच जाहीर झालेल्या ‘क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनां’मध्ये मुंबई आयआयटीने २३ स्थानांची झेप घेत १४९वे स्थान पटकाविले आहे.
महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन रामनाथजींनी १९३२ साली ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ची स्थापना केली,
मी प्रत्यक्षात काय घडले ते बघितले नाही. मात्र त्यादिवशी काहीतरी चुकीचे घडले होते, हे तिच्या वागण्यावरून मी सांगू शकतो.
२०१७ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पंतप्रधान कार्यालयाच्या पाठिंब्याने महत्त्वाकांक्षी अशी ‘आयओई’ योजना सुरू केली होती