भारताची धोरणे व निर्णयप्रक्रिया केवळ सध्याच्या गरजांवर नव्हे, तर पुढील २५ वर्षांतील ध्येयांवर आधारित आहेत,
भारताची धोरणे व निर्णयप्रक्रिया केवळ सध्याच्या गरजांवर नव्हे, तर पुढील २५ वर्षांतील ध्येयांवर आधारित आहेत,
न्यायालयाने निकाल जाहीर केल्यावर मलक्कल यांना न्यायालयातच रडू कोसळले.
एनएसजीच्या पथकाने नजीकच्या परिसरात ही स्फोटके नष्ट केली
सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतरही गावडे यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले.
हल्ला झाल्यानंतरही पोलिसांनी तेथील निवाऱ्यातून ३४ गायींची सुटका केली
याच दिवशी उभय बाजूच्या सैनिकांनी लडाख आणि उत्तर सिक्कीमसह प्रत्यक्ष ताबा रेषेवरील १० नाक्यांवर परस्परांना मिठाईचे वाटप केले होते
१९४७ मध्ये फाळणीनंतर ही यात्रा खंडित झाली आणि मंदिरही दुर्लक्षित झाले.
दक्षिण आफ्रिकेत नवा उपप्रकार आढळून येईपर्यंत या संघटनेने आतापर्यंत ग्रीक बाराखडीची १२ नावे वापरली आहेत.
कथित धार्मिक हिंसाचाराबद्दल बातम्या दिल्याप्रकरणी या दोघींना रविवारी ताब्यात घेण्यात आले होते
याशिवाय, या कायद्याचा प्रलंबित असलेल्या ‘सीमाप्रश्नावर’ देखील परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उत्तराखंडमध्ये १७ ऑक्टोबरपासून अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता ७५ हून अधिक झाली आहे.
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जी २० परिषदेचे आयोजन केले आहे.