ई चलान पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे. आता थकीत दंड वसूल करणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.
ई चलान पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे. आता थकीत दंड वसूल करणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.
सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे सहली जिवघेण्या ठरत असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या उद्योगमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्याने जिल्ह्यातील रखडलेल्या औद्योगिक प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत…
गेल्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांनी अनपेक्षितरित्या विजय मिळविला असला तरी यंदा हा मतदारसंघ कायम राखण्याचे शेकापसमोर आव्हान असेल.
नातेसंबधातील ताण तणाव, प्रेम संबध, पालकांबाबत नाराजी यातून रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात मुले…
थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडात आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात चांगलेच हाल होत आहेत.
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली भाऊचा धक्का ते मांडवा ‘वॉटर टॅक्सी’ प्रवासी मिळत नसल्याने बंद पडली आहे.
करोडो रुपये खर्च करूनही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे.
बुडत्याचा पाय आणखिन खोलात असे म्हणतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला सध्या येत आहे.
कोकणात समृद्धी आणू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे काम गेली चार दशके रखडले आहे. ते मार्गी लावणेही गरजेचे…
जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.
पाच ई-रिक्षा माथेरानकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.