बाणकोटपाठोपाठ आंबेत पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
बाणकोटपाठोपाठ आंबेत पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
महाड तालुक्यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
ऐन थंडीच्या मोसमात रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
२४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.
राज्यात सत्ता बदल होताच, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला आहे.
जिल्ह्यात प्रति हेक्टरी दोन हजार ७६२ किलो एवढे तांदळाचे उत्पादन मिळाले आहे.
राज्यातील औषध-उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत २ जून २०२० च्या अधिसूचनेनुसार, देशात चार मोठे बल्क पार्क उभारण्यात येणार आहेत
ज्या अनंत गीते यांच्यामुळे रायगडातील शेकाप आणि शिवसेना युतीला तडे गेले, तेच अनंत गीते आता शेकापच्या वतीने आयोजित निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
खाचखळग्यातून मार्गक्रमण करत वाहनचालक आणि कोकणवासियांचा खडतर प्रवास सुरूच
आरसीएफच्या अलिबाग तालुक्यातील प्रस्तावित मिश्र खत प्रकल्पासाठी अलीकडेच आयोजित करण्यात आलेली सुनावणी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थगित…
जिल्ह्यात शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे पाच राजकीय पक्ष कार्यरत आहेत. बॅरिस्टर अंतुले आणि माणिकराव जगताप यांच्या…