रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १…
रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १…
महाआघाडीच्या स्थापनेमुळे पक्षात झालेली कोंडी आणि शिंदे गटाच्या उठावानंतर जिल्ह्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची झालेली वाताहत, यामुळे माजी आमदार अवधूत…
गृहकलहामुळे अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, इथेही त्यांचा कोंडमारा होत होता.
अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.
गणसंख्या पूर्ण नसल्याने ही बैठक रद्द करावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, खेडी समृद्ध व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. याच संकल्पनेवर रायगड जिल्ह्यात सुमारे ३०० गावांचा…
अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणाचे काम तब्बल ४० वर्षे रखडले आहे.
रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी नवउद्योगांना चालना देण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने तसेच राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने अलिबागला रेल्वे सेवेने जोडण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून केली जात होती.
ज्यूदो-कराटेमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या तपस्वी गोंधळी यांच्यातल्या सामाजिक कार्याच्या ओढीने त्यांना रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये पोहोचवले ते मुलींना स्वसंरक्षणाचे धडे…
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोह्याच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची काहीही खात्री नसल्याने सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशीच वेळ गोगावले यांच्यावर आली आहे.