तटकरे यांनी अचानक भाजपप्रणीत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाज नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.
तटकरे यांनी अचानक भाजपप्रणीत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाज नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.
रायगड जिल्ह्यात बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या महत्त्वाकांक्षा चांगल्याच वाढल्या आहेत.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाची अवस्था रायगड जिल्ह्यात तोळामासा झाली आहे. अशातच धारकर यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तीना पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढणार…
जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. काँग्रेस पक्षाचे तीन तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत.…
दरड दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यासाठी चौक मानिवली येथील २.६० हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात आली…
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे शनिवारी पारपत्र तथा पासपोर्ट कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले. पण आता या कार्यालयाच्या उद्घाटनावरून जिल्ह्यात…
कठीण परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून रहावे यासाठी काही नेत्यांनी महत्वाची भुमिका बजावली. त्यांच्या कार्याचा लोकसत्ताने घेतलेला हा थोडक्यात आढावा….
एकेकाळी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाले आहे. रायगड या बालेकिल्ल्यातच पक्षाची वाताहात…
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड…
दुर्घटनेतून बोध घेऊन, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळी इरशाळवाडीतील रहिवाशांच्या नातलगांनी वाडीच्या दिशेने धाव घेतली.