राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड…
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड…
दुर्घटनेतून बोध घेऊन, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळी इरशाळवाडीतील रहिवाशांच्या नातलगांनी वाडीच्या दिशेने धाव घेतली.
अजित पवार यांच्या बंडानंतर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्या पाठीशी राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात…
अलिबाग वेश्वी येथील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले…
रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफचा कायमस्वरुपी बेस कॅम्प तैनात करण्यात यावा असा निर्णय राज्यसरकारने घेतला होता.
आदिती तटकरे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. या दोन्ही बंडखोरीच्या घटनांमध्ये रायगड जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
शिंदे गटाने वेगळा गट स्थापन करून शिवसेनेवर दावा सांगितला. राज्यात सत्ताही मिळवली. यात रायगड जिल्ह्यातील तीन शिवसेना आमदारांचा समावेश होता.
सत्तेत सहभागी असूनही आदिती तटकरे या शिवसेना आमदारांचे ऐकत नाहीत, शिवसेना आमदारांना जिल्हा नियोजन विकास निधी पुरेशा प्रमाणात देत नाहीत.
पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी…
खारभूमी विभागाची उदासीनता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. समुद्राला येणाऱ्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील ३…