परिणाम वीजनिर्मितीच्या प्रमाणात घट होण्यात झाला आहे.
परिणाम वीजनिर्मितीच्या प्रमाणात घट होण्यात झाला आहे.
दिवसभर काबाडकष्ट करून परतल्यानंतर अनेकांची पावले या वाचनालयाकडे वळतात
जे काही उरले-सुरले जंगल आहे, त्याला सध्या वणव्यांनी ग्रासले आहे.
प्रकल्पग्रस्तांना दाखविण्यात आलेली ही स्वप्ने आजही पूर्ण झालेली नाहीत.
उरणच्या शहरी भागांसह ग्रामीण भागांतही सोनसाखळी चोरांचा वावर वाढला आहे.
घारापुरी बेटावर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी शिवडी येथून वीज पोहचविली होती.
या केंद्रानंतर नैसर्गिक खोली व मुंबई बंदराला पर्याय म्हणून शेवा येथे जेएनपीटी हे बंदर उभारले गेले.
दरवर्षी उरणच्या पानथळ्यांवर हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात.
सध्या या प्रवासादरम्यान विविध पक्ष्यांबरोबरच सीगल पक्ष्यांचादेखील वावर असल्याने अनेकांना हा प्रवास हवाहवासा वाटत आहे.
नागरिकांमध्ये विषारी वन्यजीवांविषयीची जागृती आणि निसर्गाचे संवर्धनदेखील होत आहे.